राजीव गांधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती
योजना(रा.गा.रा.शि.यो) मागासवर्गीय जात व जमाती तील उमेदवारासाठी ही योजना मागास वर्गीय
जमात मंत्री मंडण भारतीय सरकार,घ्यांच्या अतर्गंत दिली जाते
<<अधिक माहितीसाठी>>
शिष्यवृत्ती एम.एस. फ़्रान्स
पदव्युत्तर-वैध्यकीय शिष्यवृत्ती ही
हुशार विद्यार्थ्याना दिली जाते
नवीन समाज शास्त्र संशोधन पध्धत प्ररिक्षण
शिष्यवृत्ती
टिपणी: पीएच.डी शिष्यव्रित्तीसाठी अर्ज मागविख्यात येत आहेत अर्जदारानी त्यांचे
अर्ण उमेदवाराच्या शैक्षणिक कागदपत्रासंहित कार्यकराच्या शाखेमध्ये किंवा कार्यालयामध्ये
३१ जून २००७ च्या आधी पोहचतील अशारीतीने पाठवावेल.बोलविख्यात येणाच्या उमेदवाराला स्वः
खर्चाने मुलाखतीच्या ठिकाणी यावे लागेल .
संशोधन नरोतम शेखसारिआ शिष्यवृत्ती
भौतिकशास्त्र/अर्थशास्त्र/आंकडेवारीशस्त्र घ्या शाखानी तीन अर्ण मागविख्यात आलेले आहे
हे अर्ण एक शिष्यवृत्ती बक्षीस प्रत्येक शाखा मधून दयावयाचे आहेत अर्जदाराने पुढील
त्यांच्या कोणत्याही एका विषयातून निदान ५५% गुण पदव्तुत्तर परीक्षा उत्तीर्ण केलेली
असावी व परीक्षा ही मुंबई विद्यापीठा अतर्गंत उत्तीर्ण केलेली असावी ध्या बक्षीसादवारे
विद्यार्थाला सुधारीत संशोधन हे त्यांच्या पीएच.डी साठी वापरता येईल .
उमेदवाराची
वर्यमर्यादा ही १५ पेक्षा कमी असावी जर फ़ारच दुशार विद्यार्थी असेल तरच त्याला वय मर्यादेमध्ये
शिथिलता मिणेल.
शिष्यवृत्तीचा
कालावधी हा तीन वर्षाचा असेल शिष्यवृत्तीची किंमत ही रु.८००० प्रथम वर्षासाठी ही असेल,रु.१०,०००
दुस-या वर्षासाठी ,रु.१२,००० तिस-या वर्षासाठी त्यांच बरोबर अचानक जर कादी दुधटना झाली
तर रु.२५,००० हे प्रत्येक वर्षी तीन वर्षा पैकी दिली जाईल.
एकापक्षा जास्त वस्तु अदलाबदल शिष्यवृत्ती
दोन शिष्यवृत्ती बक्षीसे देण्यासाठी अर्ज मागविख्यात येत आहेल हे बक्षीस एकापेक्षाजास्त
वस्तु अदलाबदल भारत व मुंबई विद्यापीठा अंतर्गत घेतली जाते हे बक्षीस/शिष्यवृत्ती देण्यामागचे
कारण असे की घ्यामार्फ़त संशोधन प्रगती वस्तु ला प्रोत्साहन व वस्तु व्यापाराला प्रोत्साहन
दिले जाईल.
ही शिष्यवृत्ती सर्व श्री मधुसुदन दागा व डॉ.-मधु पावसकर घ्याच्या नावाने दिली जाते
घ्या शिष्यवृत्ती किंमत ७५,००० ही प्रत्येक वर्षी दिली जाते व त्यांचबरोबर वैध्यकीय
कामासाठी सुध्धा अर्थशास्त्र शाखा मुंबई विद्यापीठातून खर्च दिला जाईल.
विभुती शुकला देणगी शहरी अर्थशास्त्र व ग्रामीण प्रगती
एक
शिष्यवृत्ती बक्षीस हे देण्यासाठी(५००० रु.)अर्ज मागविख्यात येत आहेत ही शिष्यवृत्ती
वैध्यकीय अभ्यास शहरी अर्थशास्त्र व ग्रामेण प्रगती घ्या अभ्यास साठी देण्यात येत आहे.
ही शिष्यवृत्ती २ वर्ष कालावधीसाठी आहे पण हा कालावधी त्या विषयासाठी पुढे दोन वर्ष
सुध्धा वाठवला जाऊ शकतो तरुन तज्ञ ज्यांनी पदव्युत्तर अर्थशास्त्र अधिस्नातक पदवी ही
निदान द्रितीय श्रेणीतून उत्तीर्ण केलेली असावी ते तज्ञ पात्र असून तो उमेदवार अर्ज
करु शकतो.उमेदवाराने अर्ज पाठवताना त्या बरोबर निदान एक हजार शब्द असलेला निबंध जोडावा.
एम.आर. डिसोझा शिष्यवृत्ती
अतर्गंत (प्रत्येक वर्षी एक वर्षानुसार रुपये-२८४)असा उमेदवार जो एकूण गुणाच्या बेरणेपैकी
जास्त गुण प्राप्त करतो त्या उमेदवाराला वार्षिक बक्षीस म्हणुन दिले जातात,त्या अटीवर
तो उमेदवार त्यांची पदव्युत्तर वाणिज्य पदवी परीक्षा सुरु ठेवू शकतो.
लोट्स फ़ाउन्डेशन स्कोलरशिप
(रुपये १,८०० दोन वर्षासाठी) ज्या उमेदवाराला एकून गुणापैकी सर्वात जास्त गुण प्राप्त
होतात,त्याला बक्षीस म्हणून दिले जाते, त्यानुसार तो विद्यार्थी त्यांची पदव्युत्तर
वाणिज्य परीक्षा पूर्ण व्यव्स्थापक अभ्यासक्रम सुरु ठेवू शकतो.
सॅडिकेट बॅक गोल्डन ज्युबली
शिष्यवृत्ती (किंमत ९०० रुपये वर्षानुसार दोन वर्षासांठी)बक्षीस प्रत्येक आलटून वर्षानुसार(सारखे
वर्ष/सम वर्ष)हे बक्षीस दरवर्षी अश्या उमेदवाराला/विद्यार्थाला दिले जाते जी विद्यार्थी
पहिल्याच प्रयत्नात वाणिज्य पदवी परीक्षा ही एकून गुणांपैकी सर्वात अधिक गुण मिणवून
उत्तीर्ण हो तो त्याला दिले जाते यावर तो पदव्युत्तर वाणिज्य अभ्यासक्रम परीक्षा सुरु
करु शकतो,तो दुसरी कोणतीही शिष्यवृत्ती स्वीकारु शकत नाही,असा विद्यार्थ्याचा विचार
केला जाईल .
स्मरणार्थ श्री मोहनलाल तन्ना
परदेशी शिष्यवृत्ती (रुपये-५००० प्रत्येकी दोन वर्षासाठी)घ्या अतर्गंत वार्षिक बक्षीस
शिष्यवृत्ती ही दरवर्षी म्हणून दिले जाते हे बक्षीस त्याला दिले जाते जो विद्यार्थी
एकूण गुणापैकी सर्वात जास्त गुण मिणवून पण ५५% पैक्षा कमी गुण नसावेत व त्या विद्यार्थ्याने
वाणिज्य पदवी परीक्षा ही पहिल्या प्रयत्नातच उत्तीर्ण केलेली असावी.तो विद्यार्थी त्यांच्या
पदव्युत्तर वाणिज्य अभ्याससांठी प्ररदेशी जाऊ श्कतो/प्रवेश घेऊ शकतो किंवा सी.ए.किंवा
एम.बी.ए. घ्या परीक्षेसाठी तो परदेशातील कोणत्याही मान्यताप्राप्त किंवा प्रसिद्ध विद्यापीठात
प्रवेश घेऊ शकतो.
स्मरणार्थ श्री मोहनलाल तन्ना
शिष्यवृत्ती(रु.१२०० वार्षिक दोन वर्षासाठी)हे बक्षीस म्हणून दरवर्षी अश्या उमेदवाराला
दिले जाते जो विद्यार्थी त्याच्या पहिल्यांच प्रयत्नात वाणिज्य पदवी परीक्षा ही सर्वात
जास्त गुण प्राप्त करुन पण ५५% पेक्षा कमी नसावेत अश्या विद्यार्थाला दिली जाते तो
विद्यार्थी त्यांची पदव्युत्तर वाणिज्य पदवी परीक्षा ही मुंबई विद्यापीठातून चालू ठेवू
शकतो.
प्राचार्य के.एम.कुंदाअणी
शिष्यवृत्ती(बक्षीस १,१७० रुपये/- एका वर्षासाठी)ही शिष्य्वृत्ती दरवर्षी अश्या उमेदवाराना/विद्यार्थाना
दिली जाते जे विद्यार्थी सर्वात जास्त गुण प्राप्त करतात कोणत्याही पदवी शाखेतून विज्ञान
,कला,वाणिज्य पदवी घ्याच्या शेवटचा परीक्षेत एकून गुणापैंकी सर्वात जास्त गुण प्राप्त
असावेल ही शिष्यवृत्ती प्रत्येक वर्षी आणीपाणीने किंवा खालील पैकी ज्या पद्धतीनुसार
परीक्षा दिलेली आहे ते खाली सुचवलेले आहे:-
विज्ञान पदवी � २००१
वाणिज्य पदवी � २००२ कला पदवी - २००० स्मरणार्थी श्री मोहन लाल तन्ना शिष्यवृत्ती(रुपये
१०००/- प्रत्येकी दोन वर्षासाठी)ही शिष्यवृत्ती अश्या दोन विद्यार्थाना देण्यात येते
जे पहिल्याच प्रयत्नात वाणिज्य पदवी परीक्षा पास करतात आणि ज्याला प्रथम क्रंमाक जास्त
गुण मिणतात व द्रितीय क्रंमाक जो विद्यार्थी दुस-या क्रमाकावर आहे त्याला देण्यात येतात
पण विद्यार्थ्याला ५५% टक्केपेक्षा कमी गुण नसावेत असे विद्यार्थी एम.एम.एस किंवा एम.बी.ए.पूर्ण
वेळ अभ्यासक्रमासाठी खालील पैकी कोणत्याही विद्यापीठात/संस्थे मध्ये प्रवेश धेऊ शकतात:-जमनालाल
बजाज व्यव्स्थापक अभ्यासक्रम संस्था मुंबई विद्यापीठ किंवा भारतीय व्यव्स्थापक संस्था
कलकत्ता किंवा अहमदाबाद किंवा कोणत्याही दुसया भारतातील साररव्या संस्थेमधून जी संस्था
किंवा विद्यापीठ हे मुंबई विद्यापीठ कार्यकारी अतर्गंत/निवडीत असेल श्यामराव विठ्ठल
कॉ-ऑपरेटीव्ह बॅंक प्लेटीनम ज्युबली बक्षीस(बक्षीस ९००/-नक्कद) हे बक्षीस दरवर्षी ज्या
विद्यार्थाला एकूण गुणांपैकी सर्वात जास्त गुण वाणिज्य पदवी परीक्षेत प्राप्त होतात
अश्या उमेदवाराला दिले जाते.बाई शिहरिनबाई देणगी बक्षीस(रोख रक्कम ४२५/-)दरवर्षी अश्या
विध्यार्थाला दिली जाते ज्याला एकूण गुणापैकी सर्वात जास्त गुण वाणिज्य पदवी परिक्षेत
मिणआत त्या विद्यार्थाला दिले जाते
श्री
विठ्ठल निलकंठ वागेल शिष्यवॄत्ती(४५० रुपये वार्षिक दोन वर्षासठी)हे बक्षीस दरवर्षी
दिले जाते असा विद्यार्थी ज्याला एकूण गुणांपैकी सर्वात जास्त गुण वाणिज्य पदवी परीक्षेत
प्राप्त होतात अश्या विद्यार्थाला दिली जाते तो त्यांची पदव्युत्तर वाणिज्य पदवी अभ्यासक्रम
परीक्षा सुद्धा सुरु ठेवू शकतो किंवा तो व्यव्स्थापन अभ्यासक्रमातील कोणताही दोन वर्षाचा
पदविका अभ्यासक्रम सुरु ठेवू शकतो सर जेम्स बेगबेइ शिष्यवृत्ती(३५० रुपये वार्षिक दोन
वर्षासाठी) ही शिष्यवृत्ती दरवर्षी अश्या विद्यार्थाला दिली जाते ज्याला वाणिज्य पदवी
परीक्षेत सएवात जास्त गुण मिणतात व तो वाणिज्य पदव्युत्तर अभ्यासक्रम सिद्धा सुरु ठेवू
शकतो किंवा कोणताही व्यव्स्थापन अभ्यासक्रम सुरु ठेवू शकतो जर त्या विद्यार्थाने दुसया
कोणत्या विद्यापीठातून शिष्यवृत्ती घेतलेली असेल तर त्यांचा नंतर गुण प्राप्त केलेल्या
वुद्यार्थाला दिली जाईल.लोटस संस्था शिष्यवृत्ती(द्रितीय बक्षीस घारक:१,००० रुपये वार्षिक
दोन वर्षासाठी)(तृतीय बाक्षीस धारक: ८०० रुपये वार्षिक दोन वर्षासाठी)दर्वर्षी अश्या
विद्यार्थाला दिली जाते ज्याना द्रितीय व तृतीय क्रंमाक वाणिज्य पदवी परीक्षेत प्राप्त
झालेला असतो ते विद्यार्थी वाणिज्य पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु ठेवू शकतात किंवा कोणताही
व्यव्स्थापन अभ्यासक्रमांचा पूर्ण वेळ पदविका अभ्यासक्रम सुरु ठेवू शकतात.मंगलदास हरिवल्लभदास
वाणिज्य बक्षीस(रोख ३६२/रुपये नक्कद)दरवर्षी ही शिष्यवृत्ती हिंदू विद्यार्थाला ज्याने
वाणिज्य पदवी परीक्षेत एकून गुणांपैकी सर्वात जास्त गिण प्राप्त केले असतील त्या विद्यार्थाला
दिली जाते सर जेम्स बेगबी शिष्यवृत्ती(रोख ३५०/-वार्षिक दोन वर्षासाठी)हे बक्षीस प्रत्येक
विषम वर्षी अश्या विद्यार्थाला दिले जाते ज्याला वाणिज्य पदवी परीक्षेत एकूण गुणापैकी
सर्वांत जास्त गुण प्राप्त होतात त्याला ही शिष्यवृत्ती दिली जाते दयावर तो त्यांचे
वाणिज्य पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु ठेवु शकतो जर हा विद्यार्थी दुस-या एखादया विद्यापीठातून
शिष्यवृत्ती धारक असेल तर त्या विद्यार्थाची शिष्यवृत्ती रद्द होऊन त्यानतंरच्या गुणप्राप्त
केलेल्या विद्यार्थाला देण्यात येईल सर इब्राइम रहिमतुला बक्षीस वाणिज्य शिष्यवृत्ती(रोख
६०/-रुपये नक्कद)दरवर्षी अश्या उमेदवाराला दिली जाते ज्याला सर्वांत अधिक गुण वाणिज्य
पदवी परिक्षेत प्राप्त होतात नरेंददास कानचंद मिरचदानी बक्षीस(रोख ३६०/-रुपये नक्कद)दरवर्षी
ही शिष्यवृत्ती अशा विस्यार्थान दिली जाते जे वाणिज्य पदवी परीक्षा ही द्रितीय श्रेणीत
उत्तीर्ण करतात उत्तीर्ण झालेले उमेदवार हे विद्यापेठाशी संल्गित कोणताही महाविद्यालयातील
असावेत उदा.ठाणे,रायगढ, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील जिल्हा,घ्या अटीवर
ते पुढचे शिक्षण घ्या विद्यापीठातून सुरु ठेवू शकतात बॅक ऑफ़ बरोडा श्री एन.एम चोकशी
मेमोरीअर शिष्यवृती(रोख ७१०/- वार्षिक एका वर्षासाठी)ही शिष्यवृत्ती अश्या विद्यार्थाना
दिली जाते ज्याना खालील तीन विषयात पहिल्याच प्रयत्नात जास्त गुण प्राप्त होतात �बॅकिंग
आणि फायनॅन्स� विशेष पेपर असावेत पण उमेदवाराला ४५% टाक्केपेक्षा कमी गुण वाणिज्य
पदवी परीक्षेत नसावेत घ्या अटीवर विद्यार्थी तो त्याची वाणिज्य पदव्युत्तर अभ्यास सुरु
ठेवू शकतो व त्या परीक्षेत तो �बॅंकिग किंवा फायनॅंन्स� घ्यापैकी एका
विषयात सुरु ठेवू शकतो स्मरणार्थ श्री महीलाल सिंधु बक्षीस(रोख ५६५ रुपये)हे बक्षीस
दरवर्षी अश्या विद्यार्थाला दिले जाते ज्याला खालील तीन विषयामध्ये �बॅकिग आणि
फायनॅन्स� घ्या मध्ये वाणिज्य पदवी परीक्षेत सर्वात जास्त गुण मिणालेले असावेत
हे विषय पदवी परीक्षेत मुख्य असावेत डॉ.एस.के.मुरनजन बक्षीस(रोख ५६५ रुपये)दरवर्षी
हे बक्षीस अश्या विद्यार्थाला दिले जाते ज्याने त्यांच्या पहिलाच प्रहिल्याच प्रयत्नात
वाणिज्य पदवी परीक्षेत पुढील तीन विषय �बॅकिग आणि फायनॅन्स �हे विषय
धेऊन सर्वात जास्त गुण मिणविलेले आहेत.प्रद्यापक एस.व्ही.घटालिया गोल्ड मेडल(रोख-९००
रुपये नक्कद)दरवर्षी बक्षीस म्हणून अश्याविद्यार्थाला दिले जाते ज्यांने त्यांच्या
पदवी परीक्षेत पहिल्यांच प्रयत्नात तीन विषयात � फायनॅन्सियल अकाऊंटीग व ऑडीटीग�
घ्या विषयात सर्वात जास्त गुण प्राप्त केलेले असावेत.भारत चार्टड अकाऊटंट बक्षीस संस्था(रुपये
९०० रोख) संस्थे अतर्गंत दरवर्षी दिली जाते हे बक्षीस अश्या विद्यार्थाला दिले जाते
ज्याने त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात वाणिज्य पदवी परीक्षेत तीन विषयासहित �फायनॅन्सियल
अकाऊंटीग व ऑडीटीग� घ्या विषयासहित सर्वात चांगले गुण पण ६०%ट्क्कयापेक्षा कमी
नसावेत एवठया गुणांनी प्राप्त केलेली असावी.अद्यापक पी.सी.हनसोटीया मेमोरिअल देणगी
बक्षीस(रोख ४५० रुपये)हे बक्षीस दरवर्षी दिले जाते.अश्या विद्यार्थाला दिले जाते ज्यांने
त्याच्या पदवी परीक्षेत �फायनॅन्सियल अकाऊंटीग व ऑडीटीग घ्या विषयासंहित सर्वात
अधिक गुण प्राप्त केलेले असावेत जल.टी.देसाई बक्षीस(रोख ९०० रुपये)दरवर्षी दिले जाते
ज्याला वाणिज्य पदवी परिक्षेत �फायनॅन्सियल अकाऊंटीग व ऑडीटीग� घ्या
विषयात सर्वात अधिक गुण मिणालेले असतात व त्यांने ही परीक्षा पहिल्यांच प्रयत्नात उत्तीर्ण
केलेली असावी स्मरणार्थ श्री हरीदास एन.अशर बक्षीस स्तोप.
(९०० रुपये रोख)हे बक्षीस
दरवर्षी अश्या विद्यार्थात दिले जाते ज्या विद्यार्थाने � विमाशास्त्र �
विषयात सर्वात अधिक गुण प्राप्त केलेले असतात ही परीक्षा त्याने काही दुशार उत्तीर्ण
विद्यार्थांच्या गटा अतर्गंत नवीन पद्धती अतर्गंत वाणिज्य पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली
असावी.अद्यापकजी.एस.दिवान बक्षीस(रोख १०० रुपये किंवा पुस्तके)हे बक्षीस दरवर्षी अश्या
विद्यार्थांला दिले जाते ज्याने � विमाशास्त्र � हा विषय घेऊन वाणिज्य
पदवी परेक्षा ही सर्वात अधिक गिणा संहित पहिल्यांच प्रयत्नात उत्तीर्ण केलेली असावी.अद्यापक
यू.यू.भट मेमोरीअल बक्षीस अश्या विद्यार्थाला दिले जाते ज्याने पहिल्याच �संगणक
पद्धत/कॉम्पुटर सिस्टीम� हा विषय घेऊन सर्वात अधिक पण ७०% ट्क्कयापेक्षा जास्त
सर्व विषय घेऊम परीक्षा पास केलेली असावी.
अद्यापक एम.एन.चदगडकर बक्षीस(९००
रुपये/- अर्ध रोख व अर्धे पुस्तक स्वरुपात)हे बक्षीस दरवर्षी अश्या विद्यार्थाना दिले
जाते जे सर्वात जास्त गुण मिणवून पहिल्यांच प्रयत्नात वाणिज्य पदवी परीक्षा उत्तीर्ण
होतात व त्याला सर्वात अधिक गुण मास कम्युनिकेशन(जन संर्पक)हा विषय घेऊन सर्वांत जास्त
गुण पण ५५% टक्कयापेक्षा कमी नसावेत. हा विषय घेऊन पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
.स्मरणार्थ प्रतापसिंग रनचोदास
जेठाभाई मेमोरीअल(वाणिज्य)बक्षीस(रोख २८०/-रु.)दरवर्षी बक्षीस दिले जाते हे बक्षीस
अश्या विद्यार्थांला दिले जाते ज्याला वाणिज्य पदवी परिक्षेत �बिझनेस मॅनेजमेंट/व्यव्स्थापन�
घ्या विषयात सर्वात जास्त गुण मिणालेले असतात अद्यापक पी.सी.हनसोटीया मेमोरीअल देणगी
बक्षीस(रुपये ४५०/- रोख किंमत)अश्या विद्यार्थांला देण्यात येते ज्यांने पदवी परीक्षेत
�कॉस्ट काऊटिंग� घ्या विषयात सर्वात अधिक गुण प्राप्त केलेले आहेत डॉ.आर.व्ही.भगवत
बक्षीस.अर्जासाठी पात्रता(रुपये ६५०/-रोख किंमत)दरवर्षी दिले जाते.अश्या विद्यार्थांना
दिली जाते ज्याने वाणिज्य पदवी परीक्षेत सर्वात अधिक गुण प्राप्त केलेले आहे त्या सर्व
अर्जामधून असे अर्जदार जे विद्यापीठातील डिग्री महाविद्यालयातील शिक्षकांची मुलगा/मुलगी
आहे व त्यांनी पहिल्याच प्रयत्नात परिक्षा उत्तीर्ण केलेली आहे अश्या उमेदवाराना हे
बक्षीस दिले जाते स्मरणार्थ श्री टी.डी.कानसारा मेमोरिअल बक्षीस(किंमत १,३५० रुपये
रोख)हे बक्षीस दरवर्षी दिले जाते हे बक्षीस अश्या विद्यार्थाना दिले जाते ज्यांनी पहिल्यांच
प्रयत्नात वाणिज्य पदवी परीक्षा उत्तीर्ण केली आहे जी पहिल्या अर्ध्या प्रयत्नात वाणिज्य
पदवी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.ही पदवी/डिग्री परीक्षा जी प्रत्येक वर्षाच्या अर्ध्यानंतर
होण्यात येते.ज्यात उमेदवाराने तीन विषयात सर्वात अधिक गुण प्राप्त केलेले असावेत तीन
विषय �बॅकिग आणि फायनॅन्स� हे विशेष विषय घेऊन उमेदवाराने परीक्षा उत्तीर्ण
केलेली असावी.
स्मरणार्थ बाई अन्नापूर्ण
बाई विश्वनाथ मंडलिक बक्षीस अर्जासाठी पात्रता (किंमत १२५/-पुस्तक स्वरुप)दरवर्षी बक्षीस
म्हणून अशा विद्याथांना दिले जाते ज्यानी आपल्या वाणिज्य पदवी परीक्षेत एकूण गुणापैकी
सर्वांत अधिक गुण प्राप्त केलेले आहेत अर्जदारापैकी असे उमेदवार ज्याच्या पलकांची किंवा
जे त्यांना संभाणत आहेत त्यांची कमाई ही महिना २,००० रुपये घ्या पेक्षा जास्त नाही,घ्या
अटीवर तो विद्यार्थी त्याचा पदव्युत्तर वाणिज्य अभ्यास सुरु ठेवू शकतो डॉ बाबासाहेब
आंबेडकर मेमोरिअल रोख बक्षीस हे बक्षीस प्रगतशील क्ल्याण संस्थे अंतर्गंत दिले जाते
मुंबई,(किंमत १०००-रोख) हे बक्षीस दरवर्षी अश्या उमेदवाराना दिले जाते ज्यानी कला पदवी,वाणिज्य
पदवी,विज्ञान पदवी परीक्षेत सर्वात जास्त गुण प्राप्त केलेले आहेत व हे उमेदवार विशेष
करुन मागासवर्गातील असवित मागासवर्गातून ज्यांनी अधिक गुण मिणविलेले आहेत त्यांना हे
बक्षीस म्हणून दिले जाते(विशेष अमाती आणि भटकया जमाती आणि भटकया जमाती)हे सर्व मागास
वर्गामध्ये मोडतात व घ्यातेल उमेदवाराला हे बक्षीस दिले जाते श्री अजय भट्ट एस.वध्यार
बक्षीस अर्जासंबधित पात्रता(किंमत ८५०/-रोख)दरवर्षी दिले जाते हे बक्षीस अश्या उमेदवाराला
दिले जाते जो विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी घ्यांचा मुलगा किंवा मुलगी असतील व
त्यांनी पहिल्याच प्रयत्नात वाणिज्य पदवी परिक्षेत सर्वात जास्त गुण प्राप्त केलेले
आहेत त्यांचे मुख्य विषय �फायनॅन्शिअल अकाऊंटिग व ऑडिट� (३०० गुणापैकी)हे
विषय असावेत व केलेला असावा.श्रीमती मोतीबाई मोराराणी बक्षीस(किंमत २,१२५ रुपये/-रोख)
हे बक्षीस दरवर्षी दिले जाते हे बक्षीस अश्या उमेदवाराला दिले जाते ज्यानी एकूण गुणापैकी
सर्वात जास्त गुण वाणिज्य पदवी परीक्षेत प्राप्त केलेले आहेत ग्रंथालय विज्ञान/शास्त्र
पदवी परीक्षा मातोश्री सौभाग्यवती पार्वतीबाई परीओलर्कर बक्षीस(किंमत २८० रुपये पुस्तके
स्वरुप)हे बक्षीस दरवर्षी ज्याला दिले जाते दादाभाई नौरोजी मेमोरिअल बक्षीस(किंमत ३९०/-रोख
किंवा पुस्तके स्वरुप)दरवर्षी ज्या विद्यार्थांला जास्त गुण प्राप्त होतात त्याला देण्यात
येते.श्रीमती शांता एन.रेगे बक्षीस(किंमत २,१२५ रुपये रोख)हे बक्षीस दरवर्षी त्या विद्यार्थाला
दिले जाते ज्याला एकूण गुणापैकी सर्वात अधिक गुण प्राप्त होतात ग्रंथालय शास्त्र पदवी
परीक्षा जी विद्यापीठा अंतर्गत घेतली जाते .
बी.इ. पदवी परीक्षा श्रीमती
सविता किशोर शहा मेमोरिअल बक्षीस(किंमत २,२५० रुपये रोख)हे दरवर्षी अश्या विद्यार्थाला
दिला जाती जो बी.ई पदवी परीक्षा जी प्रत्येक वर्षाच्या सुखातीच्या अर्ध्यांवर घेतली
जाते त्यात पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होतो आणि सर्व उत्तीर्ण विद्यार्थी जे इंजिनिअरिंगच्या
वेगवेगण्या शाखेमधून वरील परेक्षेत पास होतात त्या विद्यार्थाला एकूण गुणापैकी सर्वात
जास्त गुण प्राप्त होतात त्यला हे बक्षीस दिले जाते एफ.ई.परीक्षा द कॉलॉनेल पॅटरिक
फ्रेंच शिष्यवृत्ती(पी १२०)(किंमत २३० रुपये वार्षिक एका वर्षासाठी)हे बक्षीस सर्वात
जास्त एकूण गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थाला दिले जाते व घ्याअटीवर तो त्यांचे बी.इ
पदवी परीक्षा अभ्यास विद्यापीठा अंतर्गत सुरु ठेवू शकतो.चेतनराम जी.अबीचंदानी शिष्यवृत्ती(p-१२१(ज़)(किंमत
५१२ रुपये/- वार्षिक एका वर्षासाठी)प्रत्येक वर्षी दिला जातो.हे बक्षीस जो विद्यार्थी
प्रथम श्रेणीत सर्वात जास्त गुण धेऊन उत्तीर्ण होतो त्याला शिष्यवृत्ती दिली जाते व
तो पुढील बी.ई.पदवी परीक्षा अभ्यास सुरु ठेवू शकतो जर असा उमेदवार नसेल तर त्यांच्या
नंतर एकूण गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थाला शिष्यवृत्ती दिली जाईल वरील अटीनुसार
दिवाण खनचांद जेचंद्रराय मोरचदाणी शिष्यवृत्ती(पी.९४)(किंमत ३६०/-रुपये वार्षिक एका
वर्षासाठी) सर्व विद्यार्थांना ज्यानी सर्वात जास्त गुण प्राप्त केलेले आहेत वरील परिस्थित
तो पदवी परीक्षा विद्यापीठा अतर्गंत अभ्यास सुरु ठेवू शकतो कहनदास मुन्चाराम शिष्यवृत्ती(पी-१२०)(किंमत
२०० रुपये/- वार्षिक एका वर्षासाठी)दरवर्षी हे बक्षीस दिले जाते हे बक्षीस गुजराती
हिंदू अर्जांमध्ये ज्याला जास्त गुण असतात त्याला दिला जातो व विद्यार्थी पुढील अभ्यास
सुरु शकतो. एफ.ई(अर्जाबाबत गरज)पारपतीबाई आर.रामचंद्राणी शिष्यवृत्ती(किंमत ३७५ रुपये
वार्षिक तीन वर्षासाठी)प्रत्येकी तीस-या/तृतीय वर्षी(१९९३ साली दिलेले बक्षीस)हे बक्षीस
अश्या विद्यार्थाला दिले जाते ज्याने एफ.ई परीक्षेत एकूण गुंणापैकी सर्वात अधिक गुण
प्राप्त केलेले आहेत व सर्व अर्जामध्ये ज्यांचे पालक ज्यांचे उत्पन्न महिना २,५०० रुपयापैक्षा
जास्त नाही, अश्या विद्यार्थाना दिली जाते घ्या अटीवर विद्यार्थी त्यांचे पुढील शिक्षण
बी.ई पदवी परीक्षा अभ्यास सुरु ठेवू शकतो
एम.डी परीक्षा डॉ.सर मंगलदास
गोल्ड मेडल(किंमत २०० रुपये/-)दरवर्षी बक्षीस म्हणून अश्या विद्यार्थाला दिला जाती
जो एकूण गुणांपैकी सर्वात जास्त पॉईट्स लठ्ठपणा आणि स्त्रीरोग तज्ज्ञ घ्या शाखेतून
ही परीक्षा उत्तीर्ण करतो त्याला प्रिन्स वॉल्स गोल्ड मेडल बक्षीस दिले जात नाही जर
असा उमेदवार उपलब्ध नसेल तर,बक्षीस हे कार्यकारी मंत्रीमंडण घ्याच्या दवारे दिले जाते.श्रीमती
प्रभावती भालचंद्र वाड बक्षीस(किंमत २०० रुपये/- रोख)बक्षीस दरवर्षी दिले जाते हे बक्षीस
अश्या विद्यार्थाला दिले जातो ज्याने सर्वांत अधिक पॉईट्स एकूण गुणापैकी शाखा-I च्या
परीक्षेत निणवून परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे व शाखा I सर्व प्रकारची औषध घ्यामध्ये
सरासरी पॉइट्स मिणविलेले असावेत तो कोणत्याही दुसया गोल्ड मेडल देणगी विद्यापीठ धारक
नसावा किंवा त्यांने कोणतीही देणगी बक्षीस स्वीकारलेले नसावे,जर असा विद्यार्थी उपलब्ध
नसेल,किंवा जर उमेदवाराला कोणतेही मेडल मिणालेले असेल,उत्तीर्ण विद्यार्थाचा विचार
करण्यात येईल.कोणत्याही शाखेतील शाखा II,III किंवा IV खालील प्रमाणे किंवा महत्तवा
प्रमाणे उमेदवाराने गोल्ड मेडल दुस-या कोणत्याही देणगी विद्यापीठातून स्वीकारलेले नसावे.डॉ.चुनीभाई
शंकरभाई पटेल गोल्ड मेडल सर्व औषध(किंमत ३५० रुपये)दरवर्षी बक्षीस दिले जातात हे बक्षीस
अश्या विद्यार्थाला दिले जाते जो शाखा I � सर्वप्रकारची औषध परीक्षा ही सर्वात
अधिक सरासरी पॉईट्सनी पास करतो त्याला दिली जाते.डॉ.नुसेरवानजी सुरवेयर शीरीनबाई नुसेरनजी
सुरवेयर,होडाबुस नुसेरवानजी सुरवेयर आणि नुशीरवान खोडाबुक्कस सुरवेयर मेमोरीअल शिष्यवृत्ती(किंमत
१,१३०/रुपये वार्षिक एका वर्षासाठी)दरवर्षी बक्षिस म्हणून दिले जाते.अश्या विद्यार्थाना
जे एकूण गुणापैकी सर्वात जास्त सरासरी पॉईट्स प्राप्त करुन शाखा I � सर्व प्रकारची
औषध ही परीक्षा उत्तीर्ण करतात त्यांना दिली जाते. डॉ.चंद्रकात जी.सरेचा गोल्ड मेडल(किंमत
९०० रुपये/-)दरवर्षी बक्षीस म्हणून अश्या विद्यार्थांना दिले जाते जे त्यांच्या पहिल्याच
प्रयत्नात शाखा II � लठ्ठपणा व स्त्रीरोग तज्ज्ञ घ्या शाखेतून एकूण गुणापपैकी
सर्वात जास्त सरासरी पॉईट्स घेऊन परीक्षा उत्तीर्ण करतात.त्यांने सर्व परीक्षा एम.बी.बी.एस
परीक्षा पहिल्या प्रयत्नात पास केलेली असावी डॉ.पी.व्ही.घरपुर बक्षीस दरवर्षी अश्या
उमेदवाराला दिला जाती ज्याने शाखा XIV � चौदावी रोगनिदान विषयक आणि शाखा XV�सूक्ष्म
जीवशास्त्र एकानंतर एक घ्या शाखा घेऊन एकूण गुणापैकी सर्वांत अधिक सरासरी पॉइट्स प्राप्त
करुन परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.डॉ.मोक्समदन नरभेराम देसाई बक्षीस(किंमत ५६०/-
रुपये रोख)दरवर्षी बक्षीस म्हणून अश्या विद्यार्थांनादेण्यात येते ज्यांनी शाखा VII
� बधिरता(सात)ही धेऊन एकूण गुणापैकी सर्वात अधिक सरासरी पॉईट्स प्राप्त करुन
परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. डॉ.मनेक फिरोजशहा भगत गोल्ड मेडल(किंमत ९०० रुपये/-)दरवर्षी
बक्षीस म्हणूम अश्या उमेदवाराला दिले जाते ज्यांने शाखाIV � बालरोग निदान शास्त्र
घ्या परिक्षेत एकूण गुणापैकी सर्वात जास्त सरासरी पॉइट्स घेऊन उत्तीर्ण केलेली असावी.डॉ.जे.सी
मरफाटीस मडल (९०० किंमत/-) दरवर्षी बक्षीस म्हणून अश्या उमेदवाराला दिले जाते ज्याने
शाखा XII � मानसशास्त्र औषध ही शाखा धेऊन ही परिक्षा एकूण गुणापैकी सर्वांत
जास्त सरासरी पॉईट्स घेऊन उत्तीर्ण केलेली असावी.श्रीमती इंदू देशपांडे क्ष-किरणदवारे
रोग निर्बध बक्षीस(किंमत ८०० रुपये-रोख)दरवर्षी बक्षीस म्हणून अश्या उमेदवाराला दिले
जाते ज्याने एकून गोणापैकी सर्वात जास्त सरासरी पॉईट्स शाख IX � क्ष-किरण रोग
निबंर्ध. ही घेऊन उत्तीर्ण केलेली असावी.डॉ.लतिफ पटेल बक्षीस (किंमत रुपये ८००/-रोख)दरवर्षी
बक्षीस म्हणून अश्या विद्यार्थाला दिले जाते ज्याने शाखाI � सामान्य औषध.
ही शाखा घेऊन पहिल्यांच प्रयत्नात
एकूण गुणापैकी सर्वात जास्त सरासरी पॉइट्स प्राप्त करून उत्तीर्ण केलेली असावी.वॉल्स
गोल्ड मेडल बक्षीस आणि हंसराज पराजी ठाकरेस वॉल्सचा राजा शिष्यवृत्ती(किमत ९५० रुपये/-वार्षिक
एका वर्षासाठी मेडल २००रुपये/-)हे बक्षीस दरवर्षी अश्या उमेदवाराला दिला जातो जो उमेदवार
हा शिक्षण शाखा घेऊन परीक्षेत एकूण गुणापैंकी सर्वात अधिक सरासरी पॉइट्स ने परिक्षा
उत्तीर्ण करतो त्या वर्षासाठी बक्षीस दिले जाते जर उमेदवार पात्रताधारक नसेल तर,नियम
क्रंमाक २ नुसार उमेदवार निवडता झाईल राणी जगदंबा देवी जे.के.मेहता बक्षीस(किंमत रुपये१,३५०/-रोख)दरवर्षी
बक्षीस म्हणून दिले जाते ज्या उमेदवाराला तोंडी व प्रयोग परीक्षेत पहिल्यांच प्रयत्नात
एकूण गुणापैंकी सर्वात अधिक सरासरी पॉइट्स प्राप्त घेऊन तो उत्तीर्ण हो तो त्या उमेदवाराला
हे बक्षीस दिले जाते.प्रयोग आणि तोंडी घ्या दोघामध्ये I � सामान्य औषध घ्या
शाखॆतील परीक्षा जी ऑक्टोबर मध्ये घेतली जाते त्यात उमेदवाराला सरासरी पॉइट्स अधिक
असावेत डॉ अरधेशीर कोयली कॉन्टॅक्टर पुस्तक बक्षीस(किंमत:२,१२५ रुपये/- पुस्तके स्वरुप).
हे
बक्षीस दरवर्षी,अदलाबदल करुन अश्या उमेदवाराला दिले जाते जो उमेदवार त्यांच्या पहिल्यांच
प्रयत्नात एम.डी(औषध)पदवी परीक्षेत सर्वात अधिक सरासई पॉइट्स �वैद्यकेय औषध�
घ्यांत प्राप्त करतो आणि असा उमेदवार जी एम.डी(रेदिओ रोगनिबर्ध)पदवी परीक्षेत क्षय-किरणादवारे/लझर्दवारे
रोग्निदान व निबंर्ध घ्या शाखेत पहिल्यांच प्रयत्नात एकूण गुणापैकी सर्वात अधिक सरासरी
पॉइट्स प्राप्त केलेले असावत.डॉ.सी.के देशपांडे गोल्ड मेडल(किंमत ९०० रुपये/-)हे बक्षीस
दरवर्षी अश्य़ा उमेदवाराला दिले जाते ज्याने सूक्ष्मजीवशास्त्र घ्या शाखेतून एकूण गुणापैकी
सर्वात अधिक सरासरी पॉइट्स प्राप्त केरुन उत्तीर्ण केलेली असावी रोगनिदानशास्त्र असेल
तरीही,स्मरणार्थ डॉ.आर.बी बिलीमोरीअ बक्षीस(किंमत २,१२५ रुपये/-रोख)दरवर्षी बक्षीस
म्हणूम अश्या उमेदवाराला दिला जाते जो उमेदवार एम.डी पदवी परिक्षेत जी परीक्षा प्रत्येक
वर्षाच्या जानेवारी घ्या कालावधीत घेतली जाते त्या परीक्षेत सर्व उत्तीर्ण उमेदवारानमध्ये
जो उमेदवार शाखा VI-त्वचा रोग ही घेऊन एकूण गुणापैकी सर्वात अधिक सरासरी पॉइट्सने परीक्षा
उत्तीर्ण करतो त्याला दिले जाते.
एम.केमिस्ट्री./एम.एस./एम.डी.
स्मरणार्थ पी.के.सेन म्मोरीअल परीक्षा (किंमत २,१२५ रुपये रोख)दरवर्षी बक्षीस म्हणून
अश्या उमेदवाराला दिले जाते ज्याने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थापैकी घसाविषयक शस्त्रक्रिया
घ्या विषयासहित एकूण गुणापैकी सर्वात जास्त सरासरी गुण धेऊन एम.केमिस्ट्री ही विद्यापीठा
अतर्गत परीक्षा जी प्रत्येक वर्षाच्या शेवटच्या कालावधीन प्रत्येक वर्षी घेतली जाते
ही परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा जर असा उमेदवार उपलब्ध नसेल तर घ्या शाखेमधून
ज्या विद्यार्थाने एम.एस(सर्वप्रकार्च्या शस्त्रक्रिया किंवा एम.एस(सामान्य शस्त्रक्रिया)किंवा
एम.डी(बधिरताविषयक) किंवा एम.डी रोगनिदान शास्त्र पदवी परीक्षेत अदलाबदलून/एकामध्येतरी
एकूण गुणापैकी सर्वात अधिक सरासरी पॉइट्स ने परीक्षा लुपिन मेरेट बक्षीस(किंमत रुपये
२,१२५/-रोख) देणगी जो जुलै १९९३ मध्ये स्वीकासलेली आहे)ही बक्षीस दरवर्षी अश्या उमेदवाराला
दिला जातो ज्याने एम.डी ही परीक्षा पहिल्यांच प्रयत्नात उत्तीर्ण केलेली असावी आणि
त्याने शाखा पाच-टी.बी/क्षय रोग व छातीचे आजार घ्या शाखेमध्ये एकूण गुणापैकी सर्वात
जास्त सरासरी पॉइट्स प्राप्त करुन उत्तीर्ण केलेली असावी.डॉ.एस.पालेकर मेमोरिअल बक्षीस(किंमत
रुपये २,१२५/-)हे बक्षीस दरवर्षी अश्या I � सामान्य औषध.ही शाखा घ्रून एकूण
गुणापैकी सर्वात अधिक सरासरी पॉइट्स प्राप्त करुन परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी टी.डॉ.एन.ए
पुरदरे मेमोरिअल बक्षीस (किंमत २,१२५/- रोख) हा पुरस्कार अश्या उमेदवाराला दिला जातो
जो त्यांच्या पहिल्या प्रयत्नात एम.डी पदवी परीक्षा ही पास केलेली असावी व त्याने फॉरेनसिक
औषध घ्यामध्ये एकूण गुणापैकी सर्वात अधिक अधिक सरासरी पॉइट्स प्राप्त करुन परीक्षा
उत्तीर्ण केलेली असावी आणि सरासरी ही ६०%टक्केपेक्षा कमी असावी किंवा पॉइट्स पद्धतशी
निगडित असावे उमेदवाराने प्रत्येक मुख्य विषय व त्याबरोबर असलेले इतर विषय हे पूर्णपणे
पास केलेले असावेत II- लठ्ठपणा आणि स्त्रीरोग तज्ज्ञ. डॉ साने बक्षीस(किंमत रुपये २,१२५/-रोख)हे
बक्षीस प्रत्येक वर्षी अश्या उमेदवाराला दिला जातो जो त्यांची एम.डी पदवी परीक्षा जी
प्रत्येक नियमीत कालावधीनुसार वर्षाच्या शेवटी धेतली जाते त्यात रेदिओलॉजी उपचार घ्या
परीक्षेत एकूण गुणापैकी सर्वात जास्त सरासरी पॉइट्स प्राप्त केलेले असावे आणि सरासरी
ही ६०%टक्केपैक्षा कमी नसावी किंवा पॉइट्स पद्धतीशी निगडीत असावेत पद्धती घ्या नुसार
उमेदवाराने प्रत्येक विषय व त्याबरोबर असलेले इतर विषय हे पूर्णपणे पास केलेले असावेत
स्मरणार्थे श्रीमती मनोरमाबाई व्ही.गुप्ते मेमोरीअल बक्षीस(किंमत रुपये ५,५००/-रोख)दरवर्षी
बक्षीस म्हणून अश्या उमेदवाराना दिले जाते जे शाखा X �निबर्ध व समाजिक औषधे
घ्यामध्ये एकूण गुणापैकी सर्वात अधिक सरासरी पॉइट्स सर्व उत्तीर्ण उमेदवारामधून प्राप्त
करतात अश्या उमेदवाराना दिले जाते.डॉ.उषा सुरेश वाघ बक्षीस(किंमत रुपये २०००/-)दरवर्षी
बक्षीस म्हणून अश्या उमेदवाराला दिले जाते जो अकूण सरासरी गुणापैकी सर्वात अधिक सरासरी
पॉइट्स परीक्षेत प्राप्त कर्ती व उत्तीर्ण होतो.उमेदवाराने सर्वात अधिक सरासरी पॉइट्स
हे शाखा VII-बधिरता विषयक घेऊन उत्तीर्ण केलेली असावी डॉ.सुमन गणेश किनारेमेमोरिअल
बक्षीस(किंमत ४,२५० रुपये/-रोख)प्रत्येक वर्षी बक्षीस दिली जाते हे बक्षीस अश्या उमेदवाराला
दिले जाते ज्याने एम.डी पदवी परीक्षेत रोगनिदान विषयक शाखा घेऊन एकूण गुणापैकी सर्वात
अधिक सरकारी पॉइट्स प्राप्त करुन परीक्षा उत्तीर्ण केलेली असावीएम.एस.परीक्षा डॉ.अरदेशीर
पेसटोनजी बाचा ममोरीअल गोल्ड मेडल(किंमत रुपये ५५०/-) दरवर्षी अश्या उमेदवाराला दिला
जातो ज्याने शाखा सामान्य शस्त्रक्रीया घ्रून अकूण गुणापैंकी सर्वात अधिक सरासरी पॉइट्स
घेऊन परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.असा विद्यार्थी नसेल तर शाखा I- सामान्य शस्त्रक्रिया.
असा उमेदवार नसेल तर शाखा I- मधीन उमेदवारानंतर शाखा II- हाडासंबधीत
किंवा शाखा III-आवाज-घसाविषयक शाखा प्राद्यान्यासार.डॉ.चुनीभाई शंकरभाई पटेल गोल्ड
मेडल शस्त्रक्रिया(किंमत रुपये ३५०/-)दरवर्षी बक्षीस स्वरुपात अश्या उमेदवाराला दिला
जातो ज्याने शाखा I-सामान्य शस्त्रक्रिया. घ्या परिक्षेत प्राप्त गुणापैकी सर्वात अधिक
सरासरी पॉइट्स प्राप्त करुन उत्तीर्ण केलेली असावी.डॉ.एस.आर मुलंगावकर गोल्ड मेडल(किंमत
रुपये २९५/-)दरवर्षी बक्षीस म्हणून अश्या उमेदआराला दिवा जातो ज्यांने शाखा I-सामान्य
शस्त्रक्रिया. घ्या मध्ये एकूण गुणापैकी सर्वात अधिक सरासरी पॉइट्स प्राप्त करुन उत्तीर्ण
केलेली असावी.स्मरणार्थ शेठ गागलभाई नथुभाई बक्षीस(किंमत रुपये ५६५/-रोख)हे बक्षीस
दरवर्षी अश्या उमेदवाराला दिले जाते ज्याने शाखा III-आवाज-घसाविषयक. घ्या परेक्षेत
एकूण गुणापैकी सर्वात अधिक सरासरी गुण प्राप्त करून परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.डॉ.एम.व्ही.
संत बक्षिस(किंमत ९५०/-रोख)दरवर्षी अश्या उमेदवाराला दिला जातो ज्याने शाखा II-हांडाविषयी.
घ्यात एकूण गुणापैकी सर्वात अधिक सरासरी पॉइट्स प्राप्त करुन परीक्षा उत्तीर्ण केलेली
असावी.प्रिन्स वॉल्स गोल्ड मेडल आणि हंसराज परागजी ठाकारसे प्रिन्स वॉल्स शिष्यवृत्ती(किंमत
शिष्यवृत्ती रुपये ९५०/- वार्षासाठी आणि मेडल रुपये २००/-)हे दरवर्षी अश्या विद्यार्थाला
द्ले जाते ज्याने अभ्यास शाखा परीक्षा त्या वर्षासाठी ही एकूण गुणापैकी सर्वात अधिक
सरासरी पॉइट्स प्राप्त करुन उत्तीर्ण केलेली असावी जर उमेदवार हा ही पात्रताधारक नसेल
तर,नियम २. बधा डॉ आंनद पारधे बक्षीस(किंमत ९०० रुपये/-)दरवर्षी बक्षीस म्हणून अश्या
उमेदवाराला दिले जाते ज्याने शाखा II- हांडाविषयी. परीक्षा घ्यामध्ये पहिल्याच प्रयत्नात
अकूण गुणापैकी सर्वात अधिक सरासरी पॉइट्स प्राप्त करुन परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.श्री
शरद विनायक कीरतीकर बक्षीस(किंमत रुपये २,२५०/- रोख) दरवर्षी बक्षीस म्हणून अश्या विद्यार्थाला
दिले जाते ज्याने शाखा I-सामान्य शास्त्रक्रिया परीक्षेत एकूण गुणापैंकी सर्वात अधिक
सरासरी पॉइट्स प्राप्त करुन परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.असा उमेदवार कोणत्याही वर्षी
नसेल तर,वरील शाखा शस्त्रक्रिया बक्षीस हे अश्या उमेदवाराला दिले जाते ज्याने सर्व
उत्तीर्ण विद्यार्थापैंकी ज्याला एकूण गुणापैंकी सर्वात अधिक पॉइट्स प्राप्त करुन उत्तीर्ण
केलेली असावी उत्तीर्ण विद्यार्थी ज्यांनी वेगवेगण्या शाखेतील शस्त्रक्रिया घ्या एम.एस.पदवी
परीक्षेत प्रथम एम.बी/बी.एस/एम.एस घेऊन उत्तीर्ण केलेल्या आहेत. डॉ.जगदीश एस.कालगुट्कर
मेमोरीअल बक्षीस. १. तीन बक्षीसे प्रत्येकी किंमत १,२५०/-रुपये,१,०००/- व ७५०/-रु.
दरवर्षी बक्षीस म्हणून अश्या विद्यार्थाला दिली जाते ज्यानी प्रथम,द्रितीय,तृतीय क्रमाकानी
सर्वात चांगले गुण धेऊन शारीरीक रचनाशास्त्र विषय घेतलेला असावा. (अनुक्रमे गुण असावेत
व जी परीक्षा नियमीत कालावधीच्या/वर्षाच्या शेवटी घेतली जाते त्यातील सर्व उत्तीर्ण
विद्यार्थामध्ये प्रथम,द्रितीय व तृतीय बक्षीस हे एम.बी.,बी.एस परीक्षातील उमेदवाराना
दिले जाते.ऑक्टोबर/नोव्हेबर प्रत्येक वर्षी परीक्षा घेतली जाते व ते उमेदवार ही परीक्षा
पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करतात. २. एक बक्षीस किंमत १.२५०/- रुपये हे बक्षीस दरवर्षी
अश्या उमेदवाराला दिले जाते जो विद्यार्थी एम.एस. पदवी परीक्षा �मानवीय शरीररचना
� ही शाखा घेऊन एकूण गुणापैकी सर्वात अधिक सरासरी पॉइट्स ने उत्तीर्ण केलेली
असेते ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केलीए असावी जर पॉइट्स सारखे झाले तर,बक्षीसाची
अक्कम दोघामध्ये समान वाटाली जाते.३.बक्षीस हे मानवीय रचनाशास्त्र घ्या विषयात प्रथम
एम.बी.बी.एस परीक्षेत जर टाय झाले तर, हा टाय सोडविण्यासाठी विद्यार्थाच्या सर्व विषयासहित
त्यांचे गुण गृहित धरले जातात व हा टाय सोडविला जातो.असे केल्यानतंर ही तर टाय सोडवता
आला नाही तर ४.जर दोन उमेदवारानी सारखेच गुण प्राप्त केले असतील व ते दोघेही प्रथम
क्रमाकाचे उमेदवार असतील प्रथम क्रमांक पारितोषिक रुपये १,२५०/- प्रथम क्रमांक बक्षीस१,२५०
रुपये/- व द्रित्तीय बक्षीस १,०००/- रुपये २,२५०/- हे दोन्ही उमेदवारामध्ये समान विभागून
देण्यात येते.व तॄतीय पारितोषिक हे दुस-या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला दिला जातो
किंवा उमेदवार ५.जर दोन उमेदवारामध्ये प्रथम पारितोषिकासाठी टाय झाले तर प्रथम बक्षीस
१,२५० रु/- एकूण रुपये प्रथम बक्षीस १,२५०रु/-,द्रितीय बक्षीस रुपये १,०००/-तृत्तीय
बक्षीस रु ७५०/-रुपये ३,०००/- हे सर्व विद्यार्थानमध्ये समान विभागुण देण्यात येतात
ज्यांच्या गुणाची बेरीज समान आहे.अशा परिस्थितीत द्रित्तीय व तृत्तीय क्रमांकाचे बक्षीस
दिले जात नाही आणि,६.जर दोन किंवा तीन विद्यार्थामध्ये द्रितीय पारितोषिकासाठी गुणात
समानता झाली असेल तर द्रितीय बक्षीस १,००० रुपये/-एकून किंमत पारीतोषिक १,०००/- द्रितीय
बक्षीस किंमत १,०००/-तॄतीय पारितोषिक किंमत ७५० रुपये एकूण पारितोषिकाची रक्कम ही समान
गुण मिणालेल्या उमेदवारामध्ये विभागुण दिली जाते.अश्या परिस्थितीत तृतीय पारितोषिक
दिले जात नाही.७. जर तृतीय पारितोषिकासाठी दोन किंवा अधिक उमेदवारामध्ये टाय झाले असेल
तर,सर्व टाय झालेल्या उमेदवारानमध्ये तृतीय पारितोषिकाची रक्कम समान विभागून दिली जाते.८.जर,एखादया
वर्षी जर कोणतेही पारितोषिक दिले गेले नाही तर वरील सांगितलेल्या बक्षीसाची एकूण अक्कम
ही दिवंगत अध्यापक डॉ जगदीश एस. कालगुटकर मेमोरिअल अद्यापन घ्या अतर्गत होणा-या व्कतॄत्व
भाषणांसाथी वापरली जाते एम.एस.परीक्षा लुपिन मेरीट बक्षीस(किंमत रुपये २,१२५/-रोख)ही
देणगी १९९३ साली जुले मध्ये स्वीकारलेली आहे)दरवर्षी बक्षीस म्हणून अश्या उमेदवाराला
दिले जाते ज्याने एम.एस पदवी परीक्षा ही पहिल्यांच पहिल्यांच प्रयत्नात पास केलेले
असावी आणि त्यांने एकूण गुणापैकी सर्वात अधिक सरासरी पॉइट्स प्रयत्नात पास केलेले असावी
आणि त्यांने एकूण गुणापैकी सर्वात अधिक सरासरी पॉइटस शाखा II हांडाविषयी प्राप्त
केलेले असावे.एम.केमिस्ट्री/एम.एस/एम.डी दिवंगत अद्यापक पी.के.सेन मेमोरिअल बक्षीस
(किंमत रुपये २,१२५/-रोख) हे बक्षीस दरवर्षी अश्या उमेदवाराला दिले जाते ज्यांने एम.केमिस्ट्री
पदवी प्रत्येक वर्षाच्या शेवटी,प्रत्येक वर्षी विद्यापीठादवारे घेतली जाते त्यात घसाविषयक
शस्त्रक्रिया घ्यामध्ये उत्तीर्ण होणाया सर्व उमेदवारामधुन जो उमेदवार एकूण गुणापैकी
सर्वात अधिक सरासरी पॉइट्स प्राप्त करुन ही परीक्षा उत्तीर्ण होतो त्या उमेदवाराला
दिले जाते जर असा उमेदवार वरील शाखेसहित उपलब्ध नसेल तर,ज्या विद्यार्थाने सामान्य
शस्त्रक्रिया/एम.डी बधिरताविषयक /एम.डी. रोगनिदानशास्त्र पदवी परीक्षेत घ्या पैकी कोणत्याही
एका विषयासंहित एकूण गुणापैंकी अधिक सरासरी पॉइट्स प्राप्त करुन उत्तीर्ण केलेली असावी.एम.एस(सामान्य
शस्त्रक्रिया)डॉ आर.एच करमरकर बक्षीस/पारितोर्षिक(किंमत २,१२५/- रोख)हे पारितोषिक दरवर्षी
अश्या उमेदवाराला दिले जाते जो विद्यार्थी एम.एस(सामान्य शस्त्रक्रिया)पदवी परीक्षा
जी प्रत्येक वर्षाच्या शेवटी घेतली जाते व त्यात विद्यार्थी एकूण गुणापैंकी सर्वात
अधिक सरासरी पॉइट्स प्राप्त करुन परीक्षा उत्तीर्ण होतो त्याला दिला जातो.
एम.एस.परीक्षा डॉ साने पारितोषिक(किंमत
२,१२५/- रोख)हे परितोषिक अश्या उमेदवाराला दिले जाते जो उमेदवार एम.एस पदवी परीक्षा
ही दरवर्षीच्या शेवटी नियमित कालावधीत घेतली जाते ही परीक्षाउमेदवाराने पहिल्या प्रयत्नात
व शाखा सामान्य शस्त्रक्रिया घ्यासद सर्वात अधिक एकून गुणापैंकी सरासरी पॉइट्सने उत्तीर्ण
केलेली असावी व सरासरी ही ६५% तक्केयांपेक्षा कमी असावी किंवा उमेदवाराने मुख्य विषय
व त्यासहित असकेल्या इतर विषयसहित पूर्ण उत्तीर्ण असावे दिंवगत श्रीमती मनोरमाबाई व्ही.गुप्ते
मेमोरिअल पारितोषिक(किंमत ५,५००/-रोख)हे दरवर्षी बक्षीस अश्या नियमेत उमेदवाराला दिले
जाते जो विद्यार्थी मुंबई विद्यापीठा अंतर्गत घेतल्या जाणा-या शैक्षणिक वर्षाच्या प्रथम
अर्ध्या व दुस-या अर्ध्या भागात घेतल्या जाणाया
सर्व परीक्षेत जो उमेदवार
मुख्य शाखा हांडाविषयी: ही घेऊन सर्वात जास्त सरासरी पॉइट्स श्रेणी प्राप्त करतो त्या
उमेदवाराला दिला जातो एम.डी(आयुर्वेदिक)परीक्षावैद्य रामश्रीरोनी दविवेडी काव्य चिकित्सक
पारितोषिक(किंमत रुपये २,१२५/-रोख) हे बक्षीस दरवर्षी अश्या उमेदवाराला दिले जाते जो
एम.दी(आयु.)पदवी परीक्षेत शाखा � कायाचिकित्सा � घ्या मध्ये एकूण गुणापैंकी
सर्वात अधिक गुण/सरासरी प्राप्त करुन परीक्षा उत्तीर्ण होतो
मुंबई
विद्यापीपीठ
नंबर.
परिशिष्ट/ ५४२,२००७.
सालातील निंबध पारितोषिके त्याच्या प्रतीसद/प्रतीबरोबर विद्यापीठ सूचनापत्रासद प्रंशसतेसाठी
पुढे पाठवज्यात आली आहेत ही खबर मुख्याधिकारी/विद्यापीठातील शाखेतील संचालक/ मान्यता
प्राप्त विद्यालयातील मुख्याद्यापक/विद्यापीठातील मुख्यधिकारी,मान्यता प्राप्त संस्थेचे
मुख्य अधिकारी/सर्व वर्तमान पत्राचे मुख्य पत्रकार घ्यांकडे हे सूचना पत्र त्यांच्या
माहितीसाठी पाठविण्यात आकेके आहे. .
विद्यापीठातील शाखेचे मुख्याधिकारी/मुख्य,मुख्याद्यापक/मान्यताप्राप्त महाविद्यालयातील
मुख्यधिकारी आणि मान्यता प्राप्त संस्थेचे मुख्यधिकारी घ्या सर्वांना विनंती करण्यात
येते की वरील सूचनापत्रातील निंबध बक्षीसे मिणविलेल्या पात्रताधारक उमेदवाराला त्यांनी
त्यांच्या संस्थेतून खूप प्रसिद्धि दयावी सर्व वर्तमान पत्राच्या मुख्य पत्रकारांना
विनंती करण्यात येते की,त्यानी सूचनापत्रातील उमेदवाराकडून कोणतेही भार/(विनामुल्य)/खर्च
न होता त्यांनी त्यांच्या वृत्तपत्रातून त्यांना खूप प्रसिद्धि दयवी .
मुंबई
- ४०० ०९८.
ओ.सी.डी. आणि सी.ओ.ई.
२४
ऑगस्ट,२००७.
[११]
मुंबई विद्यापीठ
सूचनापत्रक
एम.आर.परंजपे मेमोरिअल पारितोषिक-२००७.
२००७,एम.आर.परांजपे ममोरिअल पारितोषिक प्राप्त करण्यासाठी अर्ज मागविज्यात येत आहेत.
पारितोषिक किंमत रुपये १,०००/- रोख.
हे पारितोषिक म्हणून मुंबई विद्यापीठ किंवा कोणतीही दुसरी विद्यापीठ जी महाराष्ट्र
राज्यात आहे त्यातील पदवीधर ज्याने मूण शिक्षण संशोधन केलेल्या उमेदवाराला दिले जाते.
थे बक्षीस सर्वात जास्त चांगला पेपर किंवा जे खलील निवडलेल्या विष्यात मूण संशोधन निकाल
लिहून ठेवलेले आहेत अश्यांना दिले जाते खालील निवडलेले विषय हे पारितोषकासाठी.
"भारतामध्ये संगणकदवारे
शिक्षाणाची भूमिका "
कोणताही पेपर किंवा कोणतेही लिहून ठेवलेले माहिती जीला आधी बक्षीस मिणालेले आहे आणि
बक्षीस किंवा निंबध म्हणून दिलेले किंवा दुस-या कोणत्याही विद्यापीठातून निंबध हे स्पर्धा
साठी पाठविले जाऊ शकतात.
वरील अर्ज हे खालील पत्यावर पाठववेल पत्ता नोंदणी महतनीस,मुंबई विद्यापीठ शिष्यावृत्ती
विभाग,रुम नंबर-३५,पहिला माणला, महात्मा ज्योतीराव फुले भवन,विद्यानगरी कॅम्पस,सांताक्रुझ(पूर्व),मुंबई-४००
०९८,हे अर्ज घ्या पत्यावर ३१ ऑक्टोबर,२००७. घ्या आधी पदचायल घ्वेत प्रत्येक अर्जाबरोबर
तीन प्रती छापलेले/टंकलेखन हे पेपर हे इंग्रेजी किंवा लिहून ठेवलेले मूण संशोधन निकाल
आणि पेपरचे निवेदन किंवा लिहित प्रश्नाना कोणतेही बक्षीस दिले जाणार नाही किंवा ते
प्रबंध म्हणून दिले जाऊ शकत नाहीत किंवा कोणताही पदवीचे प्रबंध किंवा दुसरी कोणतेही
विद्यापीठ .
अर्ज खालील नमुन्यानुसार असावेत :-
१.
|
पूर्ण
नाव
|
:
|
|
२.
|
राहण्याचे
ठिकाण
|
:
|
|
३.
|
पदवी
किंवा कोणत्या विषया सहित घेतलेले पदवी
विद्यापीठाचे
नाव
आणि
उत्तीर्ण झालेले
पदवी
परीक्षा वर्षे
|
:
|
|
४.
|
पूर्ण
केलेली तारीख किंवा प्रसिद्धि
(जर
वृत्तपत्रात किंवा बखरद्वारे प्रसिद्धि झालेले असेल).
|
:
|
|
मुंबई
- ४०० ०९८.
प्रकाश जे.वाणी
२४
ऑगस्ट,२००७.
ओ.सी.डी किंवा सी.ओ.ई.
पुढे पान २ वर/-
-: २ :-
नंबर.
परिशिष्ट/ ५४३ सोडून २००७ .
प्रंशसेसहित प्रत ही विद्यापीठातील शाखाचे मुख्याधिकारी/मुख्य संचालक,मुख्याधापक/अंतर्गत
महाविद्यालयातील मुख्याधिकारी,मान्यताप्राप्त संस्थेतील मुख्य महाराष्ट्रातील सर्व
विद्यापीठातील नोंदणी मदतनीसे/सर्व वृत्तपत्राचे मुख्य पत्रकार घ्याना त्यांच्या माहितीसाठी
पुढे पाठविख्यात आलेल्या आहेत.त्याना विनंती करण्यात येते की,त्यांनी वरील दर्षविलेल्या
निंबध पारितोषिक मिणविलेल्या पात्रताधारक उमेदवाराना जे त्यांच्या संस्थेतील आहेत त्यांना
खूप प्रसिद्धी दयावी ही विनंती सर्व वृत्तपत्राच्या मुख्य पत्रकाराना विनंती करण्यात
येते की,त्यांनी विनामुल्य वरील जाहिरपत्रकात दर्शविलेल्या निबंध पारितोषिक विजेत्यांना
आपआपल्या वर्तमानपत्रात मोढया प्रमाणपत्र प्रसिद्धि दयावी, free of charge.
मुंबई
- ४०० ०९८.
२४
ऑगस्ट, २००७.
ओ.सी.डी व सी.ओ.ई. साठी
[१०]
मुंबई विद्यापीठ
जाहेर सूचना
लोट्स फाउडेशन/संस्था पारितोषिक-२००७.
वरील पारितोषिक २००७ सालचे देण्यासाठी स्पर्धात्मक निबंध हा खालील विषय इंग्रेजी व
मराठी घ्या भाषेत निवडण्यात येणार आहे.
"भारततील आयुर्वेद
आणि पर्यटन"
पारितोषिक किंमत १,५००/- रुपये.
वरील निबंध हे टंकलेखनादवारे इंग्रेजी आणि मराठी भाषेत असावेत व हे निबंध ५००० अक्षरापैक्षा
कमी नसावेत.
उमेदवार हे विद्यापीठा अतर्गंत कोणत्याही महाविद्यालयात किंवा संस्थेत कोणत्याही वर्गाचा
विद्यार्थी असावा त्याचबरोबर मुंबई विद्यापीठातील उमेदवार असेल तरीदी, त्यांनी प्रथम
पदवी पास झाल्यापासून चार वर्षापेक्षा जास्त काण हा जी तारीख सांगितलेले आहे निबंध
पाठविण्याची त्यापेक्षा जास्त का न उमेदवाराला झालेला नसावा.
निबंधाच्या तीन प्रती घ्या खालील पत्यावर पाठवावेल नोदणी मदतणीस,शिष्यवृत्ती विभाग,रुम
नंबर-३५,पहिला मणला,एम.जे,फुले भवन, विद्यानगरी,सांताक्रुझ(पूर्व),मुंबई ४०० ०९८,वर
किंवा अर्ज हे ३१ ऑक्टोबर २००७ घ्या आधी पाटःअवावेत प्रत्येक उमेदवाराचे नाव न लिहिता
टायटल असावे निबंध प्रती सह हे एका कव्हर मध्ये पॅक करुन प्रतिस्पर्ध्यांने त्यावर
आपले नाव लिहिलेले असावे,तो कोणत्या विद्यापीठातील आहे,त्यांचे राहण्याचे ठिकाण त्यांचबरोबर
त्याने असे जाहिर करावे की हा निबंध,हा त्यांच्या स्वतः कल्पनेतला आहे व तो पाठवत आहे.त्या
कव्हर वर त्यांने बक्षीसाचे नाव,स्पर्धचे वर्ष,निबंधाचा विषय व उमेदवाराने कव्हरवर
बोध वाक्य दर्शविलेले असावे.
प्रत्येक निबंध लिहिणाया प्रत्येक लेखकाने जर वाक्य त्यांची नसतील तर ती कुठून घेतलेले
आहेत व ती घेतलेल्या पुस्तकाची यादी निबंधाशी निगडीत आणि जर दुसरी वाक्ये ज्यांना तो
खरोखरच त्यांची आहेत की नाही हे बधण्यासाठी विशिष्ट संदर्भ दर्शवावे/सिद्ध करावे लागतील
जर उमेदवाराने नियमाचे उल्लघन केले तर त्यांच्या निबंधाचा विचार केला जाणार नाही.
मुंबई
- ४०० ०९८.
प्रकाश जे.वाणी
२४
ऑगस्ट, २००७.
ओ.सी.डी आणि सी.ओ.ई.
[१२]
मुंबई विद्यापीठ
जाहीर सूचना
दिनेश मोदी पारितोषिक -२००७.
साल २००७,घ्या स्पर्धात्मक निंबधासाठी खालील विषय हा हिंदी,गुजराती,मराठी किंवा इंग्रेजी
पारितोषिकासाठी निवडण्यात आलेले आहेत.
" जैनधर्म
� जागतिक धर्म "
पारितोषिक रुपये २,१२५/-रोख.
निबंध हा फुलस्केप पेपर वर मराठी,हिंदि,गुजराती किंवा इंग्रेजी घ्या भाषेत टंकलिखित
असावा.निबंध हा ४० पानापैंकी जास्त पानाचा नसावा(सर्व उमेदवाराना सारखा नियम).
तीन निबंधाच्या प्रती घ्या पुढील पत्यावर पाठव्याव्यात नोंदणी महतनीस,मुंबई विद्यापीठ,शिष्यवृत्ती
विभाग,रुम नंबर-३५,पहिला मणला, महात्मा ज्योतीराव फुले भवन,विद्यानगरी,सांताक्रुझ(पूर्व),मुंबई-४००
०९८,आधी किंवा ३१ ऑक्टोबर २००७ च्या आधी वरील पत्यावर पाठव्याव्यात प्रत्येक निबंधावर
केखकाचे नाव न लिहिता बोधवाक्य लिहिलेले असावे व निबंधप्रती घ्या बंद केलेल्या कव्हरवर
प्रतिस्पर्धाचे नाव लिहिलेले असावे त्यावर राहण्याचा पत्ता/पत्रव्यवहार पत्ता,त्यांने
पाठविलेला निबंध हा त्यांच्या स्वतःच्या रचनेतील आहे हे सिद्ध केलेले असावे पारितोषिकाचे
नाव स्पर्धचे वर्ष निबंधाचा विषय आणि लखकाने कव्हरवर बोधवाक्य दर्शवलेले असावे .
लेखकाने जे वाक्य निबंधातील त्याचे स्वतःचे नाही ते कोठुन घेतलेले आहे आणि निबंधाशी
निवडीत पुस्तकाची संदर्भ हे प्रत्येक वाक्यासाठी ज्याना सिद्ध हे प्रत्येक वाक्यासाठी
ज्याना सिद्ध करण्याची गरज आहे ती दर्शवलेली असावी.
मुंबई
- ४०० ०९८.
प्रकाश जे.वाणी
२४
ऑगस्ट, २००७.
ओ.सी.डी. आणि सी.ओ.ई.
[०८]
मुंबई विद्यापीठ
जाहिरात
नारायन महादेव परमानंद पारितोषिक - २००७.
साल २००७ घ्या वर्षा अतर्गंत घेतल्या जाणा-या स्पर्धात्मक निबंधासाठी खालील विषय गुजराती
भाषेत पारितोषिकासाठी निवडण्यात आलेला आहे.
"गुंतवणुक न झाल्याने भारतीय अर्थ्शास्त्रची किंमत/मुल्य"
पारितोषिक किंमत-१,०००/-रोख किंवा पुस्तकेस्वरुपात(विजेत्याच्या विकल्पानुसार/निवडीनुसार)
.
निबंध हा गुजराती भाषेत टंकलेखित असावा व निबंध हा ५००० अक्षरापैक्षा जास्त लिहिलेला
नसावा.
उमेदवार हा मुंबई विद्यापीठा अतर्गंत पदवीदार असावा किंवा उमेदवाराने मुंबई विद्यापीठा
अंतर्गंत कोणतीही परीक्षा पास केलेली असावी.
तीन निबंधाच्या प्रती घ्या नोंधणी मदतनीस,मुंबई विद्यापीठ,शिष्यवृत्ती विभाग,रुम नबंर-३५,पहिला
मणला,एम.जे फुले भवन,विद्यानगरी,सांताक्रुझ(पूर्व),मुंबई-४०० ०९८ घ्यापत्यावर किंवा
आधी ३१ ऑक्टोबर,२००७ च्या आधी पाठवावेत निबंधावर लेखकाचे नाव न लिहिता त्यांएवजी बोधवाक्य
असावे आणि निबंध हा कव्हरने बंध कलेला असावे आणि निबंध हा कव्हर्ने बंद केलेला असावा
त्यांवर प्रतिस्पर्ध्याचे नाव,त्यांच्या विद्यापीठाचे नाव,राहण्याच्या ठिकाणाचा पत्ता,आणि
त्यांने हे जाहिर केलेले असावे की, हा निबंध त्याने स्वतः च्या रचनेतील असावा.पारितोषिकाचे
नाव स्पर्धचे वर्ष,निबंधाचा विषय आणि लखकाचे बोधवाक्य हे कव्हर दर्शविलेले असावे.
घ्या निबंधात जर लेखकाने दुसरीकडून काही वाक्य घेतलेली असतील तर ते दर्शविलेले असावेत
आणि निबंधाशी निगडीत पुस्तकाची यादी किंवा निबंधाशी निगडीत पुस्तकाची यादी किंवा निबंधाशी
संबाधित संदर्भ आणि प्रत्येकी संदर्भ वाक्याचा दिलेला असावा ज्या वाक्याना सिद्ध करण्याची
गरज आहे.जर कोणत्या उमेदवाराने नियमाचे उल्लंघन केले असेल तर त्यांच्या निबंधाचा विचार
केला जाणार नाही.
मुंबई
- ४०० ०९८.
प्रकाश जे. वाणी
२४
ऑगस्ट, २००७.
ओ.सी.डी. आणि सी.ओ.ई.
[०५] [०५]
मुंबई विद्यापीठ
सूचनापत्रक
अशबुरनेर पारितोषिक - २००७.
साल २००७ घ्या सालाअतर्गंत घेतल्या जाणा-या स्पर्धात्मक निबंध स्पर्धसाठी खालील विषय
मराठी किंवा इंग्रेजी पारितोषिकासाठी निवडण्यात चित्राचे.
"रवी वर्मा घ्यांच्या
चित्राचे पूनः अर्थबोधन"
पारितोषिकाची किंमत रुपये १,५००/-(रोख रक्कमेस्वरुपात किंवा पुस्तक स्वरुपात जिकणा-या
उमेदवाराच्या इच्छानुसार/विकल्पानुसार).
हा निबंध इंग्रेजी किंवा मराठी भाषेत टंकलिखित असावा न तो ५००० अक्षरापैंक्षा कमी नसावा.
उमेदवार हा मुंबई विद्यापीठादवारे पदवीदार असावा व निबंध पाठविण्यांच्य़ा तारखेच्या
सात वर्षापेक्षा जास्त काणाच्या आत त्यांने पदवी प्राप्त केलेली असावी. उमेदवाराने
केव्हा पदवी प्राप्त केलेली आहे हे त्यांच्या पहिल्या पदवी च्या तारखेवरुन निर्दशनास
येईल.
उमेदवाराने तीन निबंधाच्या प्रती घ्या नोदणी मदतनीस,मुंबई विद्यापीठ,शिष्यवृत्ती विभाग,रुम
नबंर.३५,पहिला मणला.महात्मा ज्योतीराव फुले भवन, विद्यानगरी,सांताक्रुझ(पूर्व),मुंबई
४०० ०९८ घ्या पत्यावर ३१ ऑक्टोबर २००७ घ्या आधी पाठवावेल निबंधावर लेखकाच्या नावाएवजी
बोधवाक्य असावे आणि निबंधाच्या प्रती घ्या बंद कव्हर मध्ये असाव्यात त्यावर उमेदवाराचे
नाव,त्यांच्या विद्यापीठाचे नाव,राहण्याचे ठिकाण व त्यांने हे सिद्ध केलेले असावे की
लिहिलेला निबंध हा त्यांच्या स्वतः च्या रचनेतील आहे बक्षीसाचे नाव स्पर्धचे वर्ष,निबंधाचा
विषय आणि कव्हरवर लेखकाचे बोधवाक्य हे ठक्कपणॆ दर्शविलेले असावे .
लेखकाने निबंधामध्ये जेथे त्यांचे स्वतः ची वाक्ये नाहीत ते कोठून घेतलेली आहेत ते
सिद्ध करावेत व पुस्तकाची यादी किंवा संदर्भ घेतलेल्या गोष्टीची यादी दर्शवावी आणि
वाक्यांशी निगडीत संदर्भ जर वाक्यांना सिद्ध करण्याची गरज असेल तर ते सिद्ध करावे जर
उमेदवाराने नियमाचे उल्लंघन केले तर त्यांच्या निबंध ग्राद्य धरण्यात येणार नाही.
मुंबई
- ४०० ०९८.
प्रकाश जे.वाणी
२४
ऑगस्ट, २००७.
ओ.सी.डी.आणि सी.ओ.ई.
[०४]
मुंबई विद्यापीठ
सूचनापत्र
सर जॉर्ज लिग्रॅन्ड जेकब पारितोषिक - २००७.
वर्ष २००७ च्य़ा पुढील पुरस्कारासाठी मराठी वा इंग्रजी स्पर्धात्मक निबंधासाठी खालील विषय निवडले गेले आहेत.
"इंग्रजीचा फायदा: जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय "
रुपये ३०००/- चे बक्षीस(८००/- रु. पुस्तके आणि इतर रक्कम रोख किंवा त्याचीही पुस्तके विजेत्याच्या म्हण्यानुसार)
निबंध इंग्रजी किंवा मराठी भाषेत टंकलिखित स्वरुपात कमीत कमी ५००० शब्दांचा असावा.
स्पर्धक पदवीधर किंवा पदवी शिकणारा मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी असावा.
निबंधाच्या तीन प्रति सहाय्यक लेखापनिस मुंबई विद्यापीठ शिष्यवृत्ती विभाग,खोली क्र.३५,पहिला मजला, महात्मा फुले भवन, विद्यानगरी, सान्ताक्रूझ(पू.), मुंबई- ४०० ०९८,
येथे ३१ ऑक्टोबर, २००७ पर्यंत पाठवावेत. प्रत्येक निबंध लिहणार्या नावाऎवजी मोटो मध्ये संशचित असांवेत आणि सिलबंद कव्हरसह सपर्धकाचे नाव,त्याचे विद्यापीठीय स्थान,त्याचा पूर्ण पत्ता आणि हा निबंध त्याने लिहीला याच्या प्रमाणीकरणासह असवा.
पारितोषिकाचे नाव, स्पर्धेचे वर्ष, निबंधाचा विषय आणि लेखकाचा मोटो कव्हरवर असावा
लिहीणार्याने प्रमाणीकरण करुन दयावे की त्याने लिहिलेला निबंध हा त्याचा नसून स्पर्धकाचा आहे. तसेच संदर्भ पुस्तकांची यादी व इतर सर्व गोष्टी ज्यांना तपासणी लागते त्या सर्व
त्याच्या स्वत:च्या नाहीत निबंधाची तपासणी करुन निर्णय देताना या नियमांची अमंलबजावणी लक्षात घेतली जाईल.
मुंबई - ४०० ०९८
प्रकाश जे.वाणी
२४ ऑगस्ट, २००७
ओ.एस्.डी. आणि सी.ओ.ई.
[०९]
मुंबई विद्यापीठ
सूचनापत्र
दि डोसाबॉय हॉर्मुसजी कामा पारितोषिक - २००७
.
वर्ष २००७ च्या पुढील पुरस्कारासाठी मराठी वा इंग्रजी स्पर्धात्मक निबंधासाठी खालील विषय निवडले गेले आहेत.
"स्टेम सेल संशोधनातील तात्विक वाद
"
रुपये ३०००/- चे बक्षीस (१०००/- रु.पुस्तके आणि इतर रक्कम रोख किंवा त्याचीही पुस्तके विजेत्याच्या म्हण्यानुसार)
निबंध इंग्रेजी किंवा मराठी भाषेत टंकलिखित स्वरुपात कमीत कमी ५००० शब्दांचा असावा.
स्पर्धक पदवीधर किंवा पदवी शिकणारा मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी असावा -
निबंधाचा तीन प्रति सहाय्यक लेखापनिस मुंबई विद्यापीठ शिष्यवृत्ती विभाग, खोली क्र.35, पहिला मजला, महात्मा फुले भवन, विद्यानगरी, सान्ताक्रूझ(पू.), मुंबई - ४०० ०९८, येथे ३१ ऑक्टोबर, २००७ पर्यत
पाठवावेत. प्रत्यक निबंध लिहणार्या नावाऎवजी मोटो मध्ये संशचित असांवेत आणि सिलबंद कव्हरसह स्पर्धकाचे नाव, त्याचे विद्यापीठीय स्थान, त्याचा पूर्ण
पत्ता आणि हा निबंध त्याने लिहीला याच्या प्रमाणीकरणासह असांवा.पारितोषिकाचे नाव, स्पर्धेचे वर्ष, निबंधाचा विषय आणि लेखकाचा मोटो कव्हरवर असावा.
लिहीणार्याने प्रमाणीकरण करुन दयावे की त्याने लिहिलेला निबंध हा त्याचा नसून स्पर्धकाचा आहे.तसेच संदर्भ पुस्तकांची यादी व इतर सर्व गोष्टी ज्यांना तपासणी
लागते त्याचा स्वत:च्या नाहीत निबंधाची तपासणी करुन निर्णय देताना या नियमांची अमंलबजावणी लक्षात घेतली जाईल.
मुंबई - ४०० ०९८
प्रकाश ज.वाणी
२४ ऑगस्ट, २००७
ओ.एस्.डी. आणि सी.ओ.ई.
[०२]
मुंबई विद्यापीठ
सूचनापत्र
दि करसनदास मुलगी पारितोषिक - २००७.
वर्ष २००७ च्या पुढील पुरस्कारासाठी मराठी वा इंग्रेजी स्पर्धात्मक निबंधासाठी खालील विषय निवडले गेले आहेत.
"सामंजस्याने राहणे
"
रुपये २०००/- चे बक्षीस(अर्धी रक्क्म रु. पुस्तके आणि इतर रक्कम रोख किंवा त्याचीही पुस्तके विजेत्याच्या म्हण्यानुसार)
निबंध इंग्रजी किंवा मराठी भाषेत टंकलिखित स्वरुपात कमीत कमी ५००० शब्दांचा असावा.
स्पर्धक पदवीधर किंवा पदवी शिकणारा मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी असावा -
निबंधाच्या तीन प्रति सहाय्यक लेखापनिस मुंबई विद्यापीठ शिष्यवृत्ती विभाग, खोली क्र.३५, पहिला मजला, महात्मा फुले भवन, विद्यानगरी, सान्ताक्रूझ(पू.), मुंबई - 400 098,
येथे ३१ ऑक्टोबर, २००७ पर्यंत पाठवावेत. प्रत्येक निबंध लिहणार्या नावाएवजी मोटो मध्ये संशचित असांवेत आणि सिलबंद कव्हरसह सपर्धकाचे नाव, त्याचे विद्यापीठीय स्थान, त्याचा पूर्ण पत्ता आणि हा निबंध त्याने लिहीला याच्या
प्रमाणीकरणासह असांवा.पारितोषिकाचे नाव, स्पर्धेचे वर्ष, निबंधाचा विषय आणि लेखकाचा मोटो कव्हरवर असावा.
लिहीणार्याने प्रमाणीकरण करुन दयावे की त्याने लिहिलेला निबंध हा त्याचा नसून स्पर्धकाचा आहे. तसेच संदर्भ पुस्तकांची यादी व इतर सर्व गोष्टी ज्यांना तपासणी लागते त्याच्या स्वत:च्या नाहीत निबंधाची तपासणी करुन निर्णय देताना या
नियमांची अमंलबजावणी लक्षात घेतली जाईल
मुंबई - ४०० ०९८
प्रकाश ज. वाणी
२४ ऑगस्ट, २००७
ओ.एस्.डी. आणि सी.ओ.ई.
[०१]
मुंबई विद्यापीठ
सूचनापत्र
दि होमजी करसेटजी डॅडी पारितोषिक - २००७.
वर्ष २००७ च्या पुढील पुरस्कारसाठी मराठी वा इंग्रजी स्पर्धात्मक निबंधासाठी खालील विषय निवडले गेले आहेत.
"भारत- एक आरोग्य बॉम्ब
"
रुपये ३०००/- चे बक्षीस(अर्धी रक्कम रु. पुस्तके आणि इतर रक्कम रोख किंवा त्याचीही पुस्तके विजेत्याच्या म्हण्यानुसार)
निबंध इंग्रजी किंवा पदवी मराठी भाषेत टंकलिखित स्वरुपात कमीत कमी ५००० शब्दांचा असावा
स्पर्धक पदवीधर किंवा पदवी शिकणारा मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी असावा -
निबंधाच्या तीन प्रति सहाय्यक लेखापनिस मुंबई विद्यापीठ शिष्यवृत्ती विभाग, खोली क्र. ३५, पहिला मजला, महात्मा फुले भवन, विद्यानगरी, सान्ताक्रूझ(पू.), मुंबई - ४०० ०९८,
येथे ३१ ऑक्टोबर, २००७ पर्यंत पाठवावेत. प्रत्येक निबंध लिहणार्या नावाऎवजी मोटो मध्ये संशचित असांवेत आणि सिलबंद कव्हरसह स्पर्धकाचे नाव, त्याचे विद्यापीठीय स्थान, त्याचा पूर्ण पत्ता आणि
हा निबंध त्याने लिहीला याच्याप्रमाणीकरणासह असांवा. पारितोषिकाचे नाव, स्पर्धेचे वर्ष, निबंधाचा विषय आणि लेखकाचा मोटो कव्हरवर असावा.
लिहीणार्याने प्रमाणीकरण करुन दयावे की त्यांने लिहिलेला निबंध हा त्याचा नसून स्पर्धकाचा आहे.तसेच संदर्भ पुस्तकांची यादी व इतर
सर्व गोष्टी ज्यांना तपासणी लागते त्या सर्व त्याच्या स्वत:च्या नाहीत निबंधाची तपासणी करुन निर्णय देताना या नियमांची अमंलबजावणी लक्षात घेतली जाईल.
मुंबई - ४०० ०९८
प्रकाश ज.वाणी
२४ ऑगस्ट, २००७
ओ.एस्.डी. आणि सी.ओ.ई.
[०७]
मुंबई विद्यापीठ
सूचनापत्र
दि पंडित भगवानलाल इंद्रजी गोल्ड मेडल - २००७.
वर्ष २००७ च्या पुढील पुरस्कारासाठी मराठी वा इंग्रजी स्पर्धात्मक निबंधासाठी खालील विषय निवडले गेले आहेत.
"पूरातत्व संसाधनांच्या संदर्भातून सामाजिक रचनेचा अभ्यास
"
रुपये १०००/- चे बक्षीस
निबंध इंग्रजी किंवा मराठी भाषेत टंकलिखित स्वरुपात कमीत कमी ५००० शब्दांचा असावा.
स्पर्धक पदवीधर किंवा पदवी शिकणारा मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी असावा -
निबंधाच्या तीन प्रति सहाय्यक लेखापनिस मुंबई विद्यापीठ शिष्यवृत्ती विभाग, खोली क्र. ३५, पहिला मजला, महात्मा फुले भवन, विद्यानगरी, सान्ताक्रूझ(पू.), मुंबई - ४०० ०९८,
येथे ३१ ऑक्टोबर, २००७ पर्यंत पाठवावेत. प्रत्येक निबंध लिहणार्या नावाऎवजी मोटो मध्ये संशचित असांवेत आणि सिलबंद कव्हरसह स्पर्धकाचे नाव, त्याचे विद्यापीठीय स्थान, त्याचा पूर्ण पत्ता आणि
हा निबंध त्याने लिहीला याच्याप्रमाणीकरणासह असांवा. पारितोषिकाचे नाव, स्पर्धेचे वर्ष, निबंधाचा विषय आणि लेखकाचा मोटो कव्हरवर असावा.
लिहीणार्याने प्रमाणीकरण करुन दयावे की त्यांने लिहिलेला निबंध हा त्याचा नसून स्पर्धकाचा आहे.तसेच संदर्भ पुस्तकांची यादी व इतर
सर्व गोष्टी ज्यांना तपासणी लागते त्या सर्व त्याच्या स्वत:च्या नाहीत निबंधाची तपासणी करुन निर्णय देताना या नियमांची अमंलबजावणी लक्षात घेतली जाईल.
मुंबई - ४०० ०९८
प्रकाश ज.वाणी
२४ ऑगस्ट, २००७
ओ.एस्.डी. आणि सी.ओ.ई.
[०६]
मुंबई विद्यापीठ
सूचनापत्र
विश्वनाथ नारायण मंडलिक गोल्ड मेडल - २००७.
वर्ष २००७ च्या पुढील पुरस्कारासाठी मराठी वा इंग्रजी स्पर्धात्मक निबंधासाठी खालील विषय निवडले गेले आहेत.
"सद्य काळात संस्कृत नाटकांचे पुर्नजीवन
"
रुपये १५००/- चे बक्षीस
निबंध इंग्रजी किंवा मराठी भाषेत टंकलिखित स्वरुपात कमीत कमी ५००० शब्दांचा असावा.
स्पर्धक पदवीधर किंवा पदवी शिकणारा मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी असावा
निबंधाच्या तीन प्रति सहाय्यक लेखापनिस मुंबई विद्यापीठ शिष्यवृत्ती विभाग, खोली क्र. ३५, पहिला मजला, महात्मा फुले भवन, विद्यानगरी, सान्ताक्रूझ(पू.), मुंबई - ४०० ०९८,
येथे ३१ ऑक्टोबर, २००७ पर्यंत पाठवावेत. प्रत्येक निबंध लिहणार्या नावाऎवजी मोटो मध्ये संशचित असांवेत आणि सिलबंद कव्हरसह स्पर्धकाचे नाव, त्याचे विद्यापीठीय स्थान, त्याचा पूर्ण पत्ता आणि
हा निबंध त्याने लिहीला याच्याप्रमाणीकरणासह असांवा. पारितोषिकाचे नाव, स्पर्धेचे वर्ष, निबंधाचा विषय आणि लेखकाचा मोटो कव्हरवर असावा.
लिहीणार्याने प्रमाणीकरण करुन दयावे की त्यांने लिहिलेला निबंध हा त्याचा नसून स्पर्धकाचा आहे.तसेच संदर्भ पुस्तकांची यादी व इतर
सर्व गोष्टी ज्यांना तपासणी लागते त्या सर्व त्याच्या स्वत:च्या नाहीत निबंधाची तपासणी करुन निर्णय देताना या नियमांची अमंलबजावणी लक्षात घेतली जाईल.
मुंबई - ४०० ०९८
प्रकाश ज.वाणी
२४ ऑगस्ट, २००७
ओ.एस्.डी. आणि सी.ओ.ई.
[०६]
मुंबई विद्यापीठ
मानेकजी लिमजी गोल्ड मेडल - २००७.
वर्ष २००७ च्या पुढील पुरस्कारासाठी मराठी वा इंग्रजी स्पर्धात्मक निबंधासाठी खालील विषय निवडले गेले आहेत.
"भारतीय वसाहतींवर युरोपीयन विज्ञानाचा प्रभाव
"
रुपये ३०००/- चे बक्षीस
निबंध इंग्रजी किंवा मराठी भाषेत टंकलिखित स्वरुपात कमीत कमी ५००० शब्दांचा असावा.
स्पर्धक पदवीधर किंवा पदवी शिकणारा मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी असावा -
निबंधाच्या तीन प्रति सहाय्यक लेखापनिस मुंबई विद्यापीठ शिष्यवृत्ती विभाग, खोली क्र. ३५, पहिला मजला, महात्मा फुले भवन, विद्यानगरी, सान्ताक्रूझ(पू.), मुंबई - ४०० ०९८,
येथे ३१ ऑक्टोबर, २००७ पर्यंत पाठवावेत. प्रत्येक निबंध लिहणार्या नावाऎवजी मोटो मध्ये संशचित असांवेत आणि सिलबंद कव्हरसह स्पर्धकाचे नाव, त्याचे विद्यापीठीय स्थान, त्याचा पूर्ण पत्ता आणि
हा निबंध त्याने लिहीला याच्याप्रमाणीकरणासह असांवा. पारितोषिकाचे नाव, स्पर्धेचे वर्ष, निबंधाचा विषय आणि लेखकाचा मोटो कव्हरवर असावा.
लिहीणार्याने प्रमाणीकरण करुन दयावे की त्यांने लिहिलेला निबंध हा त्याचा नसून स्पर्धकाचा आहे.तसेच संदर्भ पुस्तकांची यादी व इतर
सर्व गोष्टी ज्यांना तपासणी लागते त्या सर्व त्याच्या स्वत:च्या नाहीत निबंधाची तपासणी करुन निर्णय देताना या नियमांची अमंलबजावणी लक्षात घेतली जाईल.
मुंबई - ४०० ०९८
प्रकाश ज.वाणी
२४ ऑगस्ट, २००७
ओ.एस्.डी. आणि सी.ओ.ई.
|